कोण आपलं वाटावं, कोण परकं वाटावं; कोण योग्य वाटावं, कोण अयोग्य वाटावं; कोण महान वाटावं, कोण लहान वाटावं; हे प्रत्येकाचं मतस्वातंत्र्य आहे. त्याचे निकष वा आधार ठरवण्याचं प्रत्येकाचं व्यक्तीस्वातंत्र्य पण आहे. पण आपल्या निकषात न बसणाऱ्याबद्दल वाईटसाईट बोलणे, अपमानास्पद बोलणे, चारित्र्यहनन करणे, शेलकी भाषा वापरणे; हे मात्र कुठल्याच स्वातंत्र्यात बसत नाही. कारण ते आपल्याला माणूस म्हणून खाली उतरवते.
(संदर्भ समजून घेण्याएवढे हुशार सगळे असतातच.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा