गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

कायदा आणि मानवता

मानवतेला कायद्याच्या चौकटीत बसवू नये. कायद्याने मानवीयतेचे अनुगामी व्हावे.

संदर्भ : तामिळनाडू सरकारने ऑनलाईन रमीवर घातलेली बंदी. या बंदीला विरोध करणारे सरसावले आहेत हे दुर्दैव आहे. द्युतापायी महाभारत अनुभवलेल्या भारतात या विषयावर सहमती असू नये हेही दुसरे दुर्दैव. We are welfare state not capitalist state असं काल द्रमुकच्या प्रवक्त्याने ठामपणे आणि स्पष्टपणे सांगितलं. अशी भूमिका घेणारा पक्ष द्रमुक आहे म्हणून भूमिकेला विरोध करण्याचे कारण नाही. भाजप आणि भाजप सरकारे यांनीही अशी ठाम भूमिका घ्यायला हवी.

- श्रीपाद कोठे

१२ एप्रिल २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा