- चूक बरोबर करून सहजीवन आकाराला येत नाही.
- तू वाईट हे सिद्ध करून मी चांगला हे सिद्ध होत नाही.
- आदर, विश्वास मागून मिळत नाही. कमवावे लागतात.
- कायदे, नियम आततायीपणा थांबवण्यापुरते उपयोगाचे असतात.
- कायदे आणि नियमांनी सद्गुण, सदाचरण, सद्विचार निर्माण होत नाहीत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा