संरक्षण करायचं असतं ते सद्गुणांचं, सद्भावांचं. तोच क्षात्रधर्म.
स्वार्थ, भोगलालसा, अहंकार, दुष्टता यांच्या संरक्षणाला काय म्हणायचं?
आज जगभरातच; व्यक्तीपासून राष्ट्रापर्यंत जोपासना स्वार्थ, भोगलालसा, अहंकार, दुष्टता (चापलुसी इत्यादी) यांची चलती आहे अन त्याच्या संरक्षणाचा आटापिटा. काही चांगल्याची अपेक्षा कशी करायची?
- श्रीपाद कोठे
८ एप्रिल २०२२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा