१) या जगातलं सगळं वाईट संपून सगळं चांगलं तेवढंच उरणार आहे.
२) ते माझ्यामुळेच होणार आहे.
३) सगळे समान आहेत. (प्रमोशन किंवा तत्सम वेळेला हा भ्रम दूर ठेवायचा असतो.)
४) मला सत्य वाटतं तेच सत्य. मला समजतं तेवढंच जग.
५) मला पटत नाही/ समजत नाही/ आवडत नाही... ते सारं असत्य/ निरर्थक.
- श्रीपाद कोठे
१ जुलै २०१४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा