मंगळवार, २७ जून, २०२३

आरण्यक

बिना झाडांच्या, वनांच्या भागात जन्मल्या अन वाढल्यामुळे, एक समाज क्रूर आणि हिंसक झाला. त्याने जिहादला जन्म दिला.

झाडे, वने, जंगले यांच्या सहवासात वाढल्यामुळे एक समाज सगळ्यांचा विचार करणारा झाला. या समाजाने जगावर अमृतसिंचन करणारी आरण्यके जन्माला घातली.

निसर्ग आपोआप, नुसत्या सहवासाने माणसाला शिकवतो, घडवतो.

झाडे, वने, जंगले यांच्याबद्दलचा दुरावा अन द्वेष माणसाला कुठे घेऊन जातो, याची ही दोन उदाहरणे. या उदाहरणांपासून शिकता आलं तर शिकावं. नाही तर राहिलं.

- श्रीपाद कोठे

२८ जून २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा