जीवनात प्रत्येक ठिकाणी आपण संघर्ष टाळण्याचाच प्रयत्न करतो. दोन माणसांचे संबंध असोत की दोन देशांचे, संघर्ष टाळण्यालाच प्राधान्य दिले जाते. ते योग्य आहे अन आवश्यकही. पण खरंच-
१) संघर्ष पूर्णपणे टाळता येऊ शकतो का?
२) संघर्ष टाळणे केवळ आपल्यावर (म्हणजे एकावर) अवलंबून असते का?
३) संघर्ष नेहमी वाईटच असतो का?
४) संघर्ष योग्य की अयोग्य हे कसे ठरवायचे?
५) संघर्षबिंदूपर्यंत ढकलणाऱ्याचे काय करायचे?
- श्रीपाद कोठे
८ सप्टेंबर २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा