रविवार, ३१ जुलै, २०२२

अनाठायी अपेक्षा

समतेच्या तत्त्वाने केलेला एक घोळ म्हणजे- प्रत्येकाची प्रकृती लक्षात न घेता सगळ्यांमध्ये ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे गुण असलेच पाहिजेत हा अट्टाहास. त्यातल्या त्यात क्षत्रिय आणि वैश्य वृत्ती फोफावल्याने ब्रम्ह गुणांची उपेक्षा, उपहास, हेटाळणी व्हायला लागली आहे. व्यवहारचातुर्य हा एकच मापदंड सगळ्यांनी ठेवावा ही भिकार अपेक्षा आहे.

- श्रीपाद कोठे

१ ऑगस्ट २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा