सध्या सगळंच काही वाईट होत आहे असं नाही. सध्याच्या घडामोडींमुळे राजकारण, लोकशाही, निवडणुका यांच्या मर्यादा; सामाजिक/ व्यक्तिगत जीवन आणि राजकारण; हे ठळकपणे अधोरेखित होतं आहे. एक प्रकारे माणसाच्या psycho-social उत्क्रांतीला/ घडणीला बळ आणि वळण मिळतं आहे. समाज आणि व्यक्तीच्या over politicising ला कमी करण्यात याची मदत होऊ शकेल. अर्थात असं होईल का आणि आम्हाला ते हवं आहे का; हे प्रश्नच आहेत.
- श्रीपाद कोठे
४ नोव्हेंबर २०१९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा